Monday 20 October 2014

विधानसभेची लोकशाही                                                                                                                             

         विधानसभेची लोकशाही  

                                                                                                                                             

भारतीय लोकशाही व्यवस्था एक आदर्श  म्हणून जागतिक मानस पटलावर आपले गौरवपूर्ण स्थान प्रदीर्घ  वाटचाली नंतर प्रस्थापित करण्यात यशस्वी ठराली आहे.सातंत्र्या नंतरचा कालखंड हा भारतीयांनी मोठ्या श्रमाने आपल्या राष्ट्रस्या पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत घालविला भारताचे भविष्य  मात्र याच लोकशाही परम्परसंचे फलित होय.कोणत्याही लोकशाही व्यवस्थे मधे निवडणुका या एखाद्या महोत्सवासारख्या असतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांनी तर  जगाला आश्चर्य चकित करुन सोडले आहे. भारताच्या या व्यवसतेचे सरे श्रेय मात्र आपणास  द्यावे लागेल ते मात्र भारताच्या संविधानाला.भारताचे संविधान म्हणजे भारतीय अस्मितेचा जागतिक जहीरनामच होय.भारताचे अस्तित्व समस्थ नागरिकांची जबाबदारी आहे.लोकशाहीची मूळ संकल्पनाहीच मूळी लोक सहभागातून झालेले सत्तेचे विकेंद्रीकरण अशी आहे. लोकशाही ची निर्भत्सना अरस्तूने अद्धपतित शासनपद्धती म्हणून केली मात्र डॉ. बाबासाहेब आम्बेडकरनी जी व्याख्या स्वीकारली ती अब्राहम लिंकन यांची जगप्रसिद्ध व्याख्या होती,'' लोकांनी लोकांसाठी लोकिांकडून चलवालेवली शासन प्रणाली म्हणजे लोकशाही.''
महाराष्ट्र विधानसभा 

         नुकत्याच महाराष्ट्र राज्यात पार पडलेल्या विधान सभा निवडणूक २०१४ या सत्तांतरस कारणीभूत ठरल्या असून कांग्रेस सरकार जउन भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर चललेला मोदी फ्याक्टर या विधान सभा निआवडणुकीत चालेल तो किती याछे विश्लेषण करण्याचा प्रयत्न विचारवंत करीत असतांनाच या निवडणूक निकलांनी मात्र मोदींच्या जादू विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे.प्रस्तुत सरकारच्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर जनमताचा हा कौल निच्छितच बदलस कारणीभूत असल तरीही सकारात्मक सत्तांतर हे आहेका हे मात्र येणारा काळच ठरवेल.भारतामध्ये असलेली लोकशाही प्रक्रिया आज साऱ्या जगाचे लक्ष्य वेधून घेत आहे.निवडणुकांमधे होणारा भरष्टाचार मात्र या लोकशाहीचे धिंडवडे काढतो आहे.सत्ता स्थापनेच्या संदर्भात सुरु होणारा घोड़ेबाजार तर 'आमबात' आहे.युती आणि आघाडीची तुटलेली गणित आता काय रूप धारण करतात ते तर विचारायलाच नको.पक्षांमधे सुरु जलेली आया राम गया राम यांची जंत्री नुकतीच थंडावली असतांनाच आता पुढे काय ? हा प्रश्न महाराष्ट्रीय जनता व्यक्त करात आहे.जातिवाद,धर्मवाद,भाषावादी राजकारणस येथे कोणीही वाली नहीं हा कल जनतेने दिल आहे.मात्र सम्प्रदायवादाचा न ओसरलेला ज्वर चिंतेचे कारण ठरावा.विकास हाच महत्वाचा मुद्दा असून सत्ताधारी सरकारने हेच आपले धेय ठरवावे.

No comments:

Post a Comment